-
हे असे तंत्र आहे की, ज्याद्वारे शेतकरी वर्षभर उत्पन्न मिळवू शकतात.
-
एकात्मिक शेती प्रणालीची व्यवस्था शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.
-
एकात्मिक शेतीचा मुख्य मुद्दा म्हणजे शेतकर्याची जमीन जास्तीत जास्त वापरली जावी.
-
या तंत्रात शेतीबरोबरच शेतकरी मत्स्यपालन, पशुसंवर्धन, कुक्कुट पालन, मधमाशी पालन इत्यादी गोष्टी करु शकतात.
-
यामधील एका घटकात दूसरा घटक म्हणून देखील वापरला जाऊ शकतो.
-
एकात्मिक शेतीतून अधिक नफा कमवू शकतो.
-
शेतीच्या कामात किंमत कमी लागतो.