Control of White fly in Green Gram

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण

मुगातील पांढर्‍या माशीचे नियंत्रण:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील भागातून रस शोषतात आणि चिकट द्राव सोडून प्रकाश संश्लेषणात अडथळा आणतात.
  • पाने रोगग्रस्त दिसतात, सुटी मोल्डने झाकली जाते. ही कीड पिवळा शिरांचे मोज़ेक विषाणू आणि पान मुरड रोगाची वाहक असते.
  • नियंत्रण:- पिवळ्या रंगाचे चिकट कागद शेतात ठिकठिकाणी लावावेत.
  • डायमिथोएट 30 मिली./पम्प किंवा थायमेथोक्जोम 5 ग्रॅम/पम्प किंवा एसीटामीप्रिड 15 ग्रॅम/ पम्प ची फवारणी 10 दिवसांच्या अंतराने 4-5 वेळा करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation for Ginger/Turmeric

आले/हळदीसाठी शेताची मशागत:-

  • जमीन 20 सेमी. खोल नांगरावी.
  • ढेकळे फोडावीत.
  • त्यानंतर पुन्हा आडवी नांगरणी करावी.
  • सुमारे 25 टन शेणखत प्रति हे. ची मात्र द्यावी.
  • खत मिसळण्यासाठी बखर फिरवावी.
  • त्यानंतर लेव्हलर वापरुन जमीन समपातळीत आणावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Cotton

कापसासाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी करून त्यानंतर कुळव फिरवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणी पेंड आणि कोंबडी खत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते आणि उर्वरकांची मात्रा कमी करता येते.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्र आणि नायट्रोजनची 25 ते 33 टक्के मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

अक्षय तृतीया की हार्दिक शुभकामनाए

अक्षय तृतीया का साजरी करतात?
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेबाबत अनेक विश्वास आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे:-

1- भगवान विष्‍णुचे सहावे अवतार समजले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्‍म या दिवशी झाला. परशुरामांनी महर्षि जमदग्नि आणि माता रेणुकादेवी यांच्या घरी जन्‍म घेतला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्‍णुची उपासना करतात. त्या दिवशी परशुरामांची पूजा करण्याचीही पद्धत आहे.

2- या दिवशी गंगा माता स्वर्गातून धरतीवर अवतरली होती. राजा भागीरथने हजारों वर्षे तप करून गंगेला धरतीवर आणले. या दिवशी पवित्र गंगेत बुडी मारल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात.

3- या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्मदिनसुद्धा साजरा केला जातो. या दिवशी गरीबांना जेवण दिले जाते आणि भंडारा केला जातो. अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने स्वयंपाकघर आणि जेवणातील स्वाद वाढतो.

4- अक्षय तृतीयेच्या दिवशी म‍हर्षि वेदव्‍यासांनी महाभारत लिहिणे सुरू केले. महाभारताला पाचवा वेद समजतात. त्यातच श्रीमद्भागवत गीतेचाही समावेश आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीमद्भागवत गीतेच्या 18 व्या अध्‍यायाचे पठन करावे.

5- बंगालमध्ये या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांचे पूजन करून सर्व व्यापारी त्यांच्या रोजमेळाचे (ऑडिट बुक) लेखन सुरू करतात. तेथे या दिवसाला ‘हलखता’ म्हणतात.

6- भगवान शंकरांनी या दिवशी भगवान कुबेरना माता लक्ष्मीची पूजा अर्चना करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे.

7- अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडव पुत्र युधिष्ठीराला अक्षय पात्र प्राप्त झाले. त्यातील जेवण कधीच संपत नसे ही त्याची विशेषता होती.

स्त्रोत:- नवभारत टाइम्स

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Coriander

कोथिंबीरीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात दोन वेळा खोल नांगरणी करून आणि दोन किंवा तीन फेर्‍यात वखर चालवून मातीला भुसभुशीत करावे आणि आवश्यक असल्यास कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • कोथिंबीरीचे पीक सपाट जमिनीवर घेतात.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Red Pumpkin Beetle in Bitter Gourd

कारल्यातील लाल किड्यांचे नियंत्रण:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
  • ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
  • बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
  • लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
  • बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
  • सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Chilli

मिरचीच्या पिकासाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी केल्यावर कुळव चालवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत द्यावे.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्ण मात्रा  आणि नायट्रोजनची 25 ते 33 टक्के मात्रा द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

कपास की कीमतों में बढ़ोतरी के आसार

कापसाच्या दरात वाढ होण्याची चिन्हे

कापसाची निर्यात 27% वाढू शकते:- चीनने अमरीकेकडून आयात केलेल्या उत्पादनांवर आयात शुल्क लावल्याने अमेरीकन कापूस महाग झाला आहे. त्यामुळे चीनने नुकताच भारताशी 2 लाख गाठी कापूस आयात करण्याचा सौदा केला आहे. आगामी पिकाच्या हंगामात भारतातून चीनला 25-30 लाख गाठी निर्यात होतील असा अंदाज आहे. देशात कापसाची निर्यात 70 लाख गाठींची पोहचेल अशी आशा आहे. निर्यात मागील अंदाजाहून सुमारे 27 टक्के अधिक असू शकेल. तज्ञांच्या मते कॉटनच्या एक्सपोर्टला चांगली मागणी असल्याचा कापूस उत्पादकांना लाभ होईल.

स्त्रोत :- पत्रिका न्यूज नेटवर्क

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Soil for Chilli Production

मिरचीच्या उत्पादनास उपयुक्त मृदा:-

  • पाण्याचा उत्तम निचरा होणारी सर्व प्रकारची माती.
  • रेताड, दोमट माती सर्वोत्तम असते.
  • अधिक क्षारयुक्त आणि आम्लीय जमीन उपयुक्त नसते.
  • जमिनीचा पी.एच. स्तर 6- 7 असावा.
  • अधिक लवणीय जमीन अंकुरण आणि वाढ रोखते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Chilli

मिरचीसाठी उपयुक्त हवामान:-

  • गरम, आद्र हवामानात उष्णकटिबंधीय परदेशात पीक घेतले जाते.
  • 15-30  डिग्री से तापमान मिरचीच्या लागवडीस उत्तम असते.
  • सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1200 मि.मि. असते तेथे मिरचीची लागवड पावसावर अवलंबून असलेले पीक म्हणून केली जाते.
  • अधिक उष्णतेने फुलोरा आणि फळे गळून पडतात.
  • डोज 9-10 तास सूर्यप्रकाश मिळाल्यास उत्पादन 21-24% पर्यन्त वाढते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share