हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला, हवामानाचा अंदाज पहा

सतत चार दिवसांपासून होत असलेल्या पावसापासून अजून कोणताही दिलासा मिळाला नाही. कारण, हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी पुन्हा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील 45 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, यूपी मध्ये पावसाच्या मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच हवामान विभागाचे असे मत आहे की, दिल्ली मध्ये यावेळी 15 वर्षांचा पावसाने रिकॉर्ड मोडला आहे.

स्रोत: दैनिक जागरण

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.

Share

See all tips >>