बियाणे उपचार करणे का आवश्यक आहे?

  • शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी  बियाणे उपचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यामुळे बियाणे व मातीजन्य रोगांना प्रतिबंध होतो. 

  • देशातील 70 ते 80 टक्के शेतकरी बियाणे बदलत नाहीत आणि ते जुने बियाणेच वापरतात.

  • या कारणांमुळे कीड आणि रोगाचा धोका जास्त असतो, परिणामी खर्च देखील वाढतो.

  • बीजप्रक्रिया करून उत्पादनात 6 ते 10 टक्के एवढी वाढ करता येते.

  • बीजप्रक्रियेने उगवण चांगली होण्याबरोबरच झाडांची वाढही चांगली होते. बीजप्रक्रिया केल्याने कीटकनाशकांचा प्रभावही वाढतो आणि पीक 20 ते 25 दिवस सुरक्षित होते.

Share

See all tips >>