उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारी मुगाची वाणे

उन्हाळ्यात उच्च उत्पादन देणारी मुगाची वाणे

  • विराट, सम्राट, खरगोन 1, कृष्णा 11, जवाहर 45, कोपरगाँव, मोहिनी (S-8), PS 16, पंत मूग 3, पूसा 105, ML 337, पीडीएम 11 (बसंत) टाइप 1, टाइप 4, टाइप 51, K851, पूसा बैसाखी, 6, PS 10, PS 7, पंत मूग 2, ML-267, पुसा 105, ML-337, पंत मूग 1, RUM-1, RUM-12, बीएम -4, पीडीएम -54, जेएम -72, के -851, पीडीएम -11.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांपासून (पल्स बीटल) सुरक्षा

हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांपासून (पल्स बीटल) सुरक्षा

  • हरबर्‍याचे दाणे पोखरणार्‍या किड्यांचा (पल्स बीटल) हल्ला साठवणूक केल्यापासून 60 दिवसांनी वेगाने होताना दिसतो.
  • हरबर्‍यातील किड्यांच्या संक्रमणामुळे साठवणूक केल्यापासून 120 दिवसात 87.23% बियाण्याची हानी होते आणि वजन 37.15% कमी होते असे आढळून आले आहे.
  • निंबोणी आणि एरंडाचे तेल @ 6 मिली / कि.ग्रॅ. वापरुन बीजावर उपचार करून साठवण केल्यास चार महिनेपर्यंत किड्यांचे प्रभावी नियंत्रण होते.
  • बियाण्याला वनस्पति तेल किंवा खाद्य तेल चोपडून साठवावे आणि त्याच्यात निंबोणीची पाने मिसळावीत.
  • 10% मॅलाथियानच्या द्रावणात पोती बुडवावीत.
  • बियाणे ठेवण्यासाठी हवाबंद खोली वापरावी.
  • अॅल्युमिनियम फॉस्फाईडची धुरी देऊन (फ्यूमिगेशन)  देखील अंकुरण प्रभावित न होऊ देता बियाणे सुरक्षित ठेवता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

बटाट्याची साठवण

बटाट्याची साठवण

  • सुयोग्य साठवण शेतीशी संबंधित काही कार्यांवर अवलांबून असते.
  • बटाट्याच्या खोदाईपूर्वी एक आठवडा पिकाला सिंचन करणे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल कडक होते.
  • त्याचबरोबर बटाट्याच्या झाडाची पाने सुकून गळल्यावरच खोदाई सुरू करण्याकडे लक्ष द्यावे.
  • खोदाईनंतर बटाट्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे आणि 18°सेंटीग्रेट तापमानात आणि 95% आद्रतेत साठवण करावी.
  • हिरवी साले असलेले, सडलेले आणि कापले गेलेले बटाटे वेगळे काढावेत.
  • 2-4° सेंटीग्रेट तापमानात बटाटे 6-8 महिन्यांपर्यंत सहजपणे साठवता येतात.
  • अशाच प्रकारे 4° सेंटीग्रेट तापमानात बटाट्याची 3-4 साठवण करता येते. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

2020 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे…

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज आपले दुसरे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.या अर्थसंकल्पात सरकारने देशातील बहुतेक सर्व क्षेत्रांसाठी विविध बदलांची घोषणा केली होती. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी 16 प्रमुख मुद्द्यांची घोषणा केली. या घोषणांचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणेः

  1. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गावर कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने कृषी उडान योजना जाहीर केली.
  2. कृषी पतपुरवठा करण्याचे उद्दिष्टही 12 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.
  3. आर्थिक वर्ष २१ मध्ये कृषी व सिंचनासाठी २.83 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  4. ग्रामीण विकास आणि पंचायत राज साठी 1.23 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  5. नाबार्ड पुनर्वित्त योजनेंतर्गत चारा शेती व कोल्ड स्टोरेज (शीतगृह) विकसित केले जातील. 
  6. 2022-23 पर्यंत सरकारने मत्स्य व्यवसाय उत्पादन 200 लाख टन पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. 
  7. दुधाची प्रक्रिया क्षमता दुप्पट म्हणजेच 108  मेट्रिक टन करण्याचे लक्ष्य आहे. 
  8. १०० पाणी-ताणग्रस्त जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित
  9. शेतकर्‍यांच्या हितासाठी 20 लाखांची तरतूद 
  10. नाशवंत वस्तूंसाठी स्वतंत्र किसान रेल्वे पीपीपी माध्यमामध्ये सुरू केली जातील
  11. सरकार शेतकरी हितासाठी एक उत्पादन एक जिल्हा मॉडेलवर लक्ष केंद्रित करेल.
  12. शून्य बजेट शेतीवर सरकार भर देणार आहे. 
  13. ई-एनएएम वाटाघाटी करण्यायोग्य गोदाम पावतीच्या वित्तपुरवठ्यात समाकलित केले जाईल
  14. शेती बाजाराचे उदारीकरण (विस्तार) होईल.
  15. शेतजमिनींमध्ये खतांचा समतोल वापर होण्यासाठी शेतकरी शिक्षित होतील. 
  16. कृषी बाजारपेठ उदारीकरण (विस्तार) करण्याच्या उद्देशाने सरकार शेतकऱ्यांना हाताशी धरत आहे.
Share

कारल्याच्या पिकासाठी सिंचन

कारल्याच्या पिकासाठी सिंचन

  • कारल्याचे पीक कोरड्या किंवा पाणथळ भागात येत नाही.
  • पुनर्रोपण किंवा पेरणीनंतर लगेचच सिंचन करावे. त्यानंतर तिसर्‍या दिवशी आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओल लक्षात घेऊन त्यानुसार सिंचन करावे.
  • जमिनीच्या पृष्ठपातळीवर (50 से.मी. खोलीपर्यंत) ओल टिकवणे आवश्यक असते. या क्षेत्रात मुळांची संख्या अधिक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://pmfby.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
  • पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर तुमचे खाते उघडावे लागेल.
  • खाते उघडण्यासाठी रजिस्टर बटनावर क्लिक करून मागण्यात आलेली सर्व माहिती बिनचूक भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यावर सबमिट बटनावर क्लिक केल्यावर अधिकृत वेबसाईटवर तुमचे खाते निर्माण होईल.
  • खाते निर्माण केल्यावर खात्यावर लॉग इन करून पीक विमा योजनेसाठी तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
  • पीक विमा योजनेचा अर्ज बिनचूक भरल्यावर सबमिट बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्याचा संदेश तुमच्या स्क्रीनवर येईल.
Share

उसावरील लोकरी मावा चे नियंत्रण

  • अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
  • सीओ 439, सीओ 443, सीओ 720, सीओ 730 आणि सीओ 7704 या प्रतिबंधक वाणांची लागवड करावी.
  • थियामेथोक्साम 25 % डब्ल्यूपी @1 00 ग्रॅ 500 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
  • थियामेथोक्साम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी @ + ब्यूव्हेरीया बॅसियाना 500 ग्रॅम/ एकर फवारावे.
Share

उसावरील लोकरी मावा चे निदान

  • लोकरी मावा गुलाबी रंगाच्या, पांढऱ्या मेणचट पदार्थाचे आवरण असलेल्या असतात. त्या शेकडोंच्या संख्येने उसाच्या खालील पेरावर पानांच्या आवरणाखाली दिसतात. 
  • चिकट्यावर भुरा जमून उसाचा रंग काळपट होतो.
  • हल्ला तीव्र असल्यास वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, चिकटा पडतो आणि भुरा पडून रसाची गुणवत्ता ढासळते.
Share

मोहरीवरील कातरकिड्याचे रासायनिक नियंत्रण

  • प्रोफेनोफॉस (सेल्क्रोन/ करीना) @ 500 मिली/ एकर फवारावे किंवा
  • 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (बेलिफ/ आलिका) @ 80 ग्रॅ/ एकर फवारावे किंवा
  • इमिडाप्रोक्लिड 30.5% एससी (मीडिया सुपर) @ 100 ग्रॅ/ एकर फवारावे.
Share