संपूर्ण देशभरात पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या कोणत्या राज्यांत अधिक परिणाम होईल

मध्य भारतामध्ये मान्सून सक्रीय बनला आहे आणि मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण राजस्थान या राज्यांत मुसळधार पावसाच्या कारणांमुळे जनजीवन अस्त व्यस्त झाले आहे. मान्सूनची रेषा आता मध्य भारताच्या आजूबाजूला आहे. यासोबतच 27 जुलैपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह संपूर्ण भारतात पावसाचे जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्रोत: स्काइमेट वेदर

हवामानाच्या अंदाजाविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन अ‍ॅपला भेट द्या आणि आजची माहिती आवडली असेल तर लाइक आणि शेअर करा.

Share

See all tips >>