बटाटा पिकांमध्ये माती उपचाराचे फायदे

  • बटाटा पिकांची पेरणी होण्यापूर्वी मातीचे उपचार करणे फार महत्वाचे आहे.
  • मातीची सुपीकता आणि पोषणद्रव्य व्यवस्थापन हे पिकांच्या उत्पन्नावर व गुणवत्तेवर थेट परिणाम करणारे चांगले पीक उत्पादन व रोगमुक्त पिकांसाठी अतिशय महत्त्वाचे घटक आहेत.
  • रब्बी हंगामात बटाटे पेरण्यापूर्वी जमिनीत जास्त आर्द्रता असल्याने बुरशीजन्य रोग आणि कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
  • बुरशीजन्य रोग आणि कीटक टाळण्यासाठी बुरशीनाशके आणि कीटकनाशकांद्वारे मातीचे उपचार केले जातात.
  • बुरशीनाशके आणि कीटकनाशकांनी केलेल्या मातीच्या उपचारांमुळे बटाटा पिकांमध्ये कंद सडण्यासारखे आजार उद्भवत नाहीत.
  • बटाटा विल्ट रोग देखील मातीच्या उपचारांद्वारे प्रतिबंधित करता येताे.
  • जमिनीतील पोषक तत्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मातीचा उपचार देखील खूप महत्वाचा आहे. कारण शेवटच्या पिकांंमध्ये त्याचे मुख्य पोषक घटक वापरले जातात.
  • मातीच्या उपचाराने, मातीची रचना सुधारते आणि उत्पादन देखील वाढते.
Share

See all tips >>