कुसुम योजना: 10 टक्के पैसे भरून शेतकऱ्यांना सोलर वॉटर पंप मिळू शकतो

  • किसान ऊर्जा सुरक्षा एवं उथ्थान महाभियान (कुसुम) योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना विनाअडथळा त्यांच्या शेतात सिंचन करण्यास सक्षम करणे असा आहे. 
  • या योजनेअंतर्गत एजन्सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर वॉटर पंप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीकडे सोपवली आहे.
Share

See all tips >>