शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात बियाणी महत्त्वाची भूमिका बजावतात: केंद्रीय कृषिमंत्री

कोणत्याही पिकाच्या उत्पादनात बियाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेती व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमार यांनी इंडियन सीड काँग्रेस २०२० मध्ये शेतीमधील बियाण्यांच्या महत्त्वावर भाष्य केले आहे.

त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे व देशाची अर्थव्यवस्था दावे व शेती यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. बियाण्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना  त्यांनी म्हटले की “शास्त्रज्ञ व बियाणे उत्पन्न करणारे यांचे संशोधन व योगदान यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त उत्पादनाचा उच्चांक बनवण्यात यशस्वी झाला आहे.

ग्रमोफोन यांना अधिक चांगल्या शेतीसाठी बियाण्यांचे महत्व माहित आहे णि म्हणूनच ते सर्वोत्तम बियाणे शेतकऱ्यांच्या घरी पोहचविता तेही विना वाहतूकशुल्क. शेतकरी ग्रमोफोन एग्रीकल्चर ॲप वरून ‘मार्केट’ विभागातून ही बियाणी मागवू शकतात. ते ग्रामोफॉन चा टोल फ्री नंबर १८०० ३१५७५६६ वर मिस कॉल देऊनही ऑर्डर देऊ शकतात.

Share